भारत पाक मध्ये अचानक युद्ध बंदी का झाली?
भारत पाक मध्ये अचानक युद्ध बंदी का झाली? बेधडक…रोखठोक…जनसाम्यानाचा पश्नभारत पाक मध्ये अचानक युद्ध बंदी का झाली? काश्मीर मधील पहलगाम येथे भारतीय प्रवाशांची पाक अतिरेक्यांनी क्रूर हत्या करून भारताच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला होय! भारताने रात्री पाक व्याप्त काश्मीर मधील अतिरेक्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्ला करून अनेक मोठ्या अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यात त्यांचा भारतातील अनेक बॉम्ब … Read more