लोकसभा निवडणूक विचार मंथन संभाव्य परिणाम
बेधडक…रोखठोक.. जनसामान्यांच्या प्रश्न लोकसभा निवडणूक विचार मंथन…संभाव्य परिणाम!
जगाचे लक्ष असलेल्या भारतीयनिवडणुकीचे निकाल लागले व सत्ताधारी व विरोधक या दोघांचा फुगा फुटला! दोघांना आनंद झाला तसेच दुःखी सुद्धा झाले.एविम मशिनला दोष देणारे नेतेशांत झाले कारण भाजपा ला जबरदस्त फटका बसला व काँग्रेस ला बऱ्याच जागा मिळाल्या.निकाल आश्चर्य कारक व धक्के दायक लागले तसेच विचार मंथनकरणारे आहेत.
सत्ताधारी पक्षालाइतक्या जागा कमी मिळतीलही अपेक्षा नव्हती व काँग्रेस
पक्ष दुपटीने जागा काबीज करेल ही आशा नव्हती. देशाला मोठा धक्का बसला तो युपी मध्ये बीजेपी च्या निम्म्या जागा आल्या व ज्यांनी राम मंदिर पाचशे वर्षांनी उभारले त्यांचा पराभव झाला!
ज्या युपी ने भारतीय जनता पक्षाला भर भरून दिले त्याच युपी ने मोठा जोरदार धोका दिला.अचानक हा बदल होण्याचे कारण काय? तसेच महाराष्ट्रात सुद्धा बिजेपि ला धक्का बसला तेथे सुद्धा जागा कमी झाल्या.बंगाल मध्ये सुद्धा एका विशिष्ट समाजाचे खासदार निवडून आले
आहेत.
धुळे मतदार संघात डॉक्टर भामरे सर्व जागी आघाडीवर दिसतात पण एकच मतदार संघ म्हणजे मालेगाव संघाने एकदम दोन लाखाची लीड काँग्रेस उमेदवाराला दिली व ती व्यक्ती निवडून आली. याचा अर्थ काय? मालेगाव शहर म्हणजे बहुसंख्य मुस्लिम समाजाचे शहर. एकच शहराने काँग्रेस ला
विजयी केले.
सर्वांना जबरदस्त धक्का बसला. एकच समाजाने एकी केली व एक गठ्ठा मते काँग्रेस ने घेतली. यावरून स्पष्ट दिसते की जो समाज जास्त शिक्षित नाही, नोकऱ्या नाहीत, फक्त हात मजुरीवर पोट भरणारा तरी समाजाच्या हितासाठी सर्वांनी विचार करून काँग्रेस ला एक गठ्ठा मतदान केले. कमी शिकलेले किती समजदार, समाज हितकारक निर्णय घेतात हे सिद्ध होते.असाच प्रकार युपी मध्ये घडला.
तेथे एका विशिष्ट धर्मियांची संख्या भरपूर आहे. या सर्वांनी सुद्धा स्वतःचा धर्म, समाज यांचा विचार करून काँग्रेस, समाजवादी पक्ष जे नेहमी एका विशिष्ट धर्मीय पुढे झुकतात, प्रत्येक शब्द त्यांचा पाळतात. ते नाराज होतील म्हणून राम मंदिर उद्घाटनाला आमंत्रण असून सुद्धा गेले नाही. .इतके हे पक्ष
त्यांच्यापुढे नेहमी झुकतात.
सारा समाज एक झाले व या पक्षांना फायद्यासाठी मतदान केले. म्हणून भाजपा च्या जागा खूप कमी आल्या.बंगाल मध्ये बांगला देशीय जनता
भरपूर आहे.त्यांस प्रवेश देऊन त्यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. म्हणून तेथे सुद्धा त्यांनी आपल्या धर्मीय उमेदवारांना निवडून आणले.
तेथें सुद्धा तो समाज एक झाला, प्रथम धर्म, आपला समाज हे त्यांचे प्रथम सूत्र आहे. म्हणून बंगाल मध्ये ९५ टक्के उमेदवार त्यांच्या धर्माचे निवडून आले आहेत.या जगात एक असाही धर्म आहे, समाज आहे प्रथम ते आपल्या धर्माचा व समाज यांचे हित पाहत असतात. त्यांना देश विकास, प्रगती यांच्याशी काहीही घेणे देणे नाही.
देशाला आग लागली तरी ते परवा करणार नाही पण आपला धर्म व समाज यांचें कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये म्हणून खूप जागरूक असतात.त्यांना कितीही मदत करा, सहकार्य करा पण जर त्यांच्या धर्म व समाज यांचे नुकसान , हानी होणार असेल तर ते कदापि सहन करू शकत नाही. म्हणून मतदान करतांना प्रथम आपला धर्म व समाज यांचा प्रथम विचार करीत असतात.
या समाजाची जनसंख्या झपाट्याने वाढत आहे हे सर्वश्रुत आहे. इतिहासात डोकावले तर त्यांनी आपला धर्माचा प्रसार कसा केला हे जगजाहीर आहे. याच धर्मियांनी भारतावर शेकडो वर्षे राज्य केले. त्यांनी किती तरी अत्याचार करून धर्म वाढविला आहे .
आपल्या देशात त्यांची जनसंख्या वेगाने वाढत आहे. देशाने लोकशाही प्रणाली स्वीकारली असल्याने भविष्यात पुन्हा त्यांचे राज्य येणार हे प्रत्येक
नागरिक जाणून आहे. म्हणून देशातील प्रत्येक राजकीय पक्ष त्यांचे एक गठ्ठा मतदान मिळावे म्हणून खूप धडपड करीत असतात. त्यांच्या पुढे सारे नेते
नतमस्तक होत असतात. त्यांनी देशद्रोही कृत्ये जरी केले तरी त्याकडे दुर्लक्ष करीत असतात.
देशातील अनेक नेते सत्तेचे भुकेले आहेत. सत्ता मिळावी म्हणून कोणत्याही थराला जाऊ शकतात .आताच मीडिया मध्ये बातमी वाचली की लखनौ येथे
मुस्लिम स्त्रियांनी गॅरंटी कार्ड घेऊन काँग्रेस कार्यालय येथे लाखो रुपयांची मागणी करीत आहेत. कारण त्यांना आश्वासन व हमी देण्यात आली आहे की
निवडणूक झाल्यावर तुम्हाला पैसे देऊ. यावरून सिद्ध होते की राजकीय पक्ष सत्तेसाठी किती खालच्या थराला शकतात हा पुरावा आहे.
अशा अनेक कारणामुळे अनेक भारतीय नागरिक देशातील लोकशाही विषयी नाराज आहे. म्हणूनच ते मतदानाला निघत नाही.यामुळे मतदानाचे प्रमाण कमी आहे. भारतीय लोकशाही निकोप नाही हे सिद्ध होते.
लोकशाही प्रक्रियेत सुधारणा होणे गरजेचे आहे. बंगाल मध्ये काही समाज
दंगल व दहशत निर्माण करून इतर समाजाला मतदान करू देत नाही. मतपेट्या पळविल्या जातात. पेट्या गटारीत फेकतात. मतदान मशीन फोडतात. यास लोकशाही म्हणतात? तरी केंद्रीय व राज्य शासन कायदेशीर कारवाई करीत नाही.म्हणून जनतेचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होत आहे.
देशातील जनता चर्चा करीत आहे की देशात भविष्यात पुन्हा गुलामगिरी येऊ शकते. काही धर्मीय इतके धर्मांध असतात की प्रत्येक कृती आमच्याच धर्मा प्रमाणे झाली पाहिजे असा आग्रह धरतात नाही तर दंगल घडवून आणतात.तरी काही नेते राजकीय फायदा घेण्यासाठी त्यांची बाजू घेत
असतात हे अत्यंत दुर्देवी आहे. कालच बातमी वाचण्यात आली की लोकसभेचा निकाल लागल्या नंतर कश्मिर मध्ये येथील रहिवाश्यांनी हिंदूच्या घरातील सामान फेकले व हिंदू स्त्रियांना मारहाण केली यामुळे हिंदू पुन्हा
दहशत मध्ये आले आहे. तरी एकही राजकीय पक्ष याचा निषेध करतांना दिसत नाही.
देशाने लोकशाही प्रणाली स्वीकारली आहे. मतदानाने जाहीर झालेला निकाल स्वीकारणे प्रत्येक पक्षाला व जनतेला स्वीकारणे भाग आहे. आपण
नाकारू शकत नाही. पण लोकशाही प्रणाली सुधारणा होणे आवश्यक आहे. तरच जनतेचा लोकशाहीवर विश्वास बळकट होईल व मतदानाचा टक्का वाढेल याबद्दल दुमत नाही.
खान्देश सम्राट संपादक हेमंत जगदाळे धुळे