देशाच्या भविष्याचे चित्रण व चिंता ही देशाची अवस्था की व्यवस्था

देशाच्या भविष्याचे चित्रण व चिंता ही देशाची अवस्था की व्यवस्था

बेधडक रोखठोक जनसामान्यांच्या प्रश्न

देशाच्या भविष्याचे चित्रण व चिंता!ही देशाची अवस्था की व्यवस्था!



आपणास स्मरत असेल की १९९० मध्ये काश्मीर मधून अतिरेक्यांनी हिंदू, सिख, इसाई
या गैर मुस्लिमांना अत्त्याचार करून हाकलले. त्यांच्या स्त्रियांवर
भयानक अत्याचार करून त्यांची अब्रू इज्जत लुटली. केवल धार्मिक विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी हे दुष्कृत्य केले. आज सुद्धा येथे बाहेरून नोकरी, कामासाठी आलेल्या गैर मुस्लिमांना ठार मारले जात आहेत. या दुष्कृत्यांचा भारतीय मुस्लिमांनी निषेध केल्याचे दिसत नाही. पण इस्राएल ने गाजा मधील मुस्लिम अतिरेक्यांशी युद्ध
पुकारले म्हणून काही भारतीय मुस्लिम समाज निषेध करीत आहेत व तेथील मुस्लिम
समाजासाठी फंड जमा करीत आहेत. देशाचा विकास निधी
काश्मीर जनतेच्या विकासासाठी
मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे .
भारतीय सैन्य स्वतःचा जीव
धोक्यात घालून त्यांचे सीमेवर रक्षण करीत आहेत.तरी काही नागरिक सैनिकांवर दगड फेक
करीत असतात. भारतीय लष्कर
अतिवृष्टीच्या वेळी अनेक कश्मिरी
जनतेचे महापूर पासून रक्षण करतात. भारतीय जनतेवर कर
लादून हा निधी काश्मीर विकासासाठी खर्च होतो.१९७१ मध्ये मुस्लिम समाजासाठी पाकिस्तान प्रमाणे बांगला देश निर्माण केला.बांगला देश युद्ध साठी आपण मोठ्या प्रमाणातपोस्टल तिकीट द्वारे निधी दिला. तरी तेथे भारतीयांवर नेहमी हल्ले
चालूच आहेत. अनेक मंदिरे जमीनदोस्त केली. तेथील अनेक नागरिक भारतात बेकायदा प्रवेश करून दंगली घडवून आणतात. अवैध व्यवसायात त्यांचा मोठा भाग असतो. आपण भारतीयांनी
इतकी मदत व सहकार्य करून सुद्धा हे लोक भारत द्वेषाने का पछाडलेले आहेत हेच कळत नाही. आपण जेथे राहतो, जेथे आपले जीवन क्रिया चालू आहे
त्या मातीशी, समाज व देशाशी
एक निष्ठ असणे आवश्यक आहे.
या लोकांना उपकाराची सुद्धा जाणीव नसते. कोणत्या विचारांनी ते बहकलेले असतात
तेच कळत नाही. ज्यांना उपकाराची जाणीव नसते ते देशाशी एकनिष्ठ असू शकतं नाही. याचा अनुभव देशातील
अनेक भागात येतो. शासन त्यांच्यासाठी अनेक सवलती, सुख सोई उपलब्ध करून देत असते तरी शत्रू प्रमाणे अशी वागणूक का? अशा लोकांपासून
देशाच्या एकत्म्मेला धोका निर्माण
होण्याची शक्यता नाकारता येत नाही.परवाच बातमी वाचण्यात आली की नगर जिल्ह्यातील राहुरी भागातील एका ग्रामीण भागात कीर्तन चालू असताना तेथील काही मुस्लिम नागरिकांनी कीर्तनकार बाबांवर हल्ला केला.
तसेच त्यांना धक्का बुक्की करून
त्यांचे भजनाचे साहित्यांची मोड तोड केली. हे वाचून खूप धक्काच
बसला. कीर्तन प्रवचन हे धार्मिक
होते. तरी सुद्धा त्यांच्यात इतर धर्मा विषयी द्वेष का निर्माण होतो? कोणताही धर्म इतर धर्माचा द्वेष करण्याचा उपदेश
करणार नाही. सल्ला देणार नाही
मग हा समाज इतर समाजाचा का
घृणा करतात? का खुन्नस आहे?
एक तर त्यांना कोणीतरी शिकवत
असावे हे निश्चित!समाजत, देशात काही नतदृष्ट असतात, देश
द्रोही असतात. त्यांची शिकवण
असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणीही काहीही सांगो,
पण आपल्याला मन दिले आहे,
विचारशक्ती दिलेली आहे. आपण
सुद्धा चांगले, वाईट यांचा विचार करणे गरजेचे आहे.अशा त्यांच्या वागणूक, विचार मुळे समाजात एकी राहत नाही.
दंगली होण्याची शक्यता असते.
संघर्ष निर्माण होतो. खुंनी हल्ले
होतात. वस्त्या सुद्धा जाळण्यात
येतात.देशात शांतता नांदत नाही
प्रगतीला खीळ बसते. देश मागे
जातो. फ्रान्स मध्ये एका व्यक्तीला
अनेकदा सूचना देऊनही त्याने आज्ञा पाळली नाही म्हणून पोलिसाने त्याच्यावर गोळी झाडली.हेच निमित्त होऊन त्याच्या समाजाने फ्रान्स आठ दिवस जाळला. जिकडे तिकडे आगीचे तांडव होते. म्हणून शेवटी
तेथील शासनाने त्यांच्या वागण्यावर अनेक कायदेशीर नियंत्रण आणले. ज्यांनी फ्रान्स
जाळला त्या लोकांना काही वर्षापूर्वी त्यांना देशात आश्रय देऊन त्यांच्यावर उपकार केले. त्यांना राहण्यास जागा दिली. इतर
सुखसोई उपलब्ध करून दिल्या
तरी हे लोक शत्रू राष्ट्र प्रमाणे वागले. त्यामुळे आता अनेक देशात त्यांच्याविषयी आदर कमी
होत आहे. त्यांच्यावर लक्ष ठेऊन
आहे. त्यांचा धर्म केवळ आठशे वर्षांपूर्वी चा आहे. मग जगात अचानक या धर्माचा इतका का
प्रसार, प्रचार झाला? इतकी राष्ट्रे
कशी निर्माण झाली? हा संशोधनाचा विषय आहे. या धर्म
वाढण्याचे कारण जगात सर्वश्रुत आहे. विश्वात हिंदू, यहुदी सर्वात
पुरातन संस्कृती आहे मग यांचा
जगभर का प्रचार झाला नाही?
त्या धर्माची राष्ट्रे का नाही?
कारण त्यांनी कधीही आक्रमण केले नाही, धर्म प्रचारासाठी दबाव
आणला नाही. हजारो वर्ष पूर्वी
आशिया खंडात हिंदू संस्कृतीचा
प्रभाव होता. येथे कोणताच धर्म
अस्तित्वात नव्हता. मग तेथे
हिंदू संस्कृती नष्ट होऊन मुस्लिम
धर्माचा प्रसार झाला.

पूर्वी जे धर्म स्थापन झाले त्या काळात विज्ञान नव्हते. अनेक धर्माच्या आचार विचारांना आजच्या विज्ञानामुळे तडे गेले आहेत. काळाच्या ओघात जुने
विचार , विधी लुप्त झाली आहेत .
म्हणून प्रत्येक धर्माने विज्ञानाशी
जुळवून घेणे केव्हाही श्रेयस्कर!
जर आपण पुरातन विचारात बदल केला नाही तर समाजात संघर्ष निर्माण होतो.आज विश्वाला वाढती जन संख्या
भेडसावत आहे. आज जगात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वाढत्या जन संख्या मुळे
निसर्ग, पर्यावरण, हवामान यावर
गंभीर दुष्परिणाम झाले आहेत.
अनेक गंभीर आजार निर्माण झाले आहेत. आज मानव मानवावर हल्ला करीत आहेत.
अनेक देशांमध्ये यूद्ध छेडले आहे.अतिरेकी निर्माण होत आहेत. बेकारी खूप वाढली आहे.
भविष्यात अन्न टंचाई ची गंभीर
परिस्थिती निर्माण होणार आहे.
म्हणून जन संख्या नियंत्रित करा
असा सल्ला युनोने विश्वाला दिला
आहे. पण काही समाज जुन्या
धार्मिक विचारामुळे जन संख्या
वाढवीत आहे. या मुळे विश्वाला धोका निर्माण झाला आहे. भारतात सुद्धा एका विशिष्ट समाजामध्ये देशाची संख्या वेगाने
वाढत आहे. त्यामुळे ते नेहमी शक्ती प्रदर्शन करीत असतात.
इतर धर्मीय जनतेवर दबाव आणतात. त्यांनी अनेक ठिकाणी आक्रमण करून जागा ताब्यात घेतल्या आहेत. वाढलेली जनसंख्या शेजारील राष्ट्र मधून भारतात बेकायदेशीर रित्या प्रवेश
करीत आहेत. देशात लोकशाही
असल्याने भविष्यात त्यांचे प्राबल्य वाढणार आहे.काही
भारतीय नेते स्वार्थी असल्याने
त्यांची बाजू घेतात व राजकीय
फायदा घेत आहेत. त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देतात.अनेक राज्यात ते बहुसंख्यांक होत आहेत. म्हणून
भारतीय शासनाने त्यांची
जनसंख्या नियंत्रित करणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे
धार्मिक विचार बदलणे गरजेचे आहे. तरच देशात शांतता प्रस्थापित होईल. देशात एकता
निर्माण होईल. देशाची प्रगती
वेगाने होईल.देशात राहणारे मूळ प्रत्येक भारतीयाचा भारत देश आहे. तो कोणताही धर्मीय असो, पक्षाचा असो, प्रदेशाचा असो. प्रत्येकाचा
त्यावर हक्क आहे. माजी पंत प्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते की देशावर प्रथम मुस्लिमांचा
हक्क आहे.अशा व्यक्त्याव्यामुळे
देशात खळबळ माजली होती.नंतर त्यांनी यू टर्न घेतला.
देशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाचा देशावर सारखा हक्क
आहे. जर कोणताही समाज देशा
पेक्षा धर्माला प्राधान्य देत असेल
तर अशा समाजाचा देशासाठी काहीही उपयोग नसतो. अशा प्रवृत्तीमुळे देशाची एकता भंग पावते. म्हणून अशा समाजावर
कडक नियंत्रण देशहितासाठी
आवश्यक आहे. अशा समाजाची
जनसंख्या वेगाने वाढत असल्याने
देशात गुलामगिरी येण्यास उशीर
लागणार नाही. इतिहासाची
पुनरावृत्ती होऊ शकते. म्हणून
प्रत्येक भारतीय नागरिकाने सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे.

हेमंत जगदाळे खान्देश सम्राट संपादक धुळे

Leave a Comment