लोकसभा निवडणूक विचार मंथन संभाव्य परिणाम

लोकसभा निवडणूक विचार मंथन संभाव्य परिणाम 4

लोकसभा निवडणूक विचार मंथन संभाव्य परिणाम बेधडक…रोखठोक.. जनसामान्यांच्या प्रश्न लोकसभा निवडणूक विचार मंथन…संभाव्य परिणाम! जगाचे लक्ष असलेल्या भारतीयनिवडणुकीचे निकाल लागले व सत्ताधारी व विरोधक या दोघांचा फुगा फुटला! दोघांना आनंद झाला तसेच दुःखी सुद्धा झाले.एविम मशिनला दोष देणारे नेतेशांत झाले कारण भाजपा ला जबरदस्त फटका बसला व काँग्रेस ला बऱ्याच जागा मिळाल्या.निकाल आश्चर्य कारक व … Read more

सत्ता आणि सत्तांतर काळाजी गरज

सत्ता आणि सत्तांतर काळाजी गरज

सत्ता आणि सत्तांतर काळाजी गरज ‘परिवर्तन एक वादळ’         ‌‌    (अर्थात)(सत्ता आणि सत्तांतर काळाजी गरज)संजय धनगव्हाळ या जगात अनेक विचारांची माणस आहेत प्रत्येक माणसांचे विचार वेगवेगळे असतात.वागण्याची तऱ्हा,बघण्याचा दृष्टीकोन बोलण्याची पध्दत वेगवेगळी असते ,प्रत्येकाचा स्वभाव सारखा नसतो.म्हणून वेगवेगळ्या माणसांच्या स्वभावानुसार त्यांच्या वागण्या प्रमाणे इतर माणसे वागत असतात.पण काळानुरूप माणसाने स्वतःमधे बदल घडवून आणला पाहिजे. प्रगतीच्या दिशेने … Read more

खान्देशी बांधवांच्या मतदानासाठी

नार पार प्रकल्प

खान्देशी बांधवांच्या मतदानासाठी निवडणूक आली की,खान्देशी बांधवांच्या मतांची आवर्जून आठवण ठेवून मतदानासाठी खान्देशी बांधवांना आवर्जून व हक्काने  साकडे घालतात परंतु खान्देशी बांधवांचा जिव्हाळ्याचा विषय व त्यांच्या हक्काचा इतर वेळेस विसर होतोच परंतु निवडणूक प्रचार सभेत देखील सरसकट विसरून तो इतरांना देण्याचा संकल्प खान्देशातीलच एका मतदारसंघातील प्रचार सभेच्या व्यासपिठावरुन केला जातो तेव्हा खान्देशी बांधवांचा फक्त अपेक्षाभंगच … Read more

जलसिंचन मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका

जलसिंचन मंत्री गिरीश महाजन

जलसिंचन मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका घरका भेदी लंका डाही तत्कालीन जलसिंचन मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका नार पार हा प्रकल्प आधी गुजरातला जातोय म्हटल्यावर बोंबाबोंब करणारे आज खान्देशवर अन्याय होतोय म्हणून बोलत नाहीत. गुजरात तर फक्त ३४ टीएमसी पाणी घेणार आहे. परंतु हा प्रकल्प राष्ट्रीय घोषीत करुन केंद्रात आघाडी सरकार असतांना २१ हजार कोटीची … Read more

महाराष्ट्र राजकारण पवार आणि फडणवीस

महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्र राजकारण पवार आणि फडणवीस भाग एक महाराष्ट्र राजकारण राधेसुता तेंव्हा कुठे होता तुझा धर्म?पवार आणि फडणवीस जुगलबंदी! महाराष्ट्र राजकारण          राधेसुता तेंव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? महाभारतात कुरुक्षेत्रावर कर्णाच्या रथाचे चाक भूमीने गिळले. तें चाक उपसून काढण्यासाठी कर्ण निशस्त्र होऊन रथाखाली उतरला. तेंव्हा अर्जुनाने गांढीव धनुष्य खाली ठेवलं. तेंव्हा कृष्ण म्हणाला, “कांय झालं? … Read more