ग्रामीण भागाचा शहरी चेहरा असलेले प्रा पी एन पाटील

प्रा पी एन पाटील

लोक चर्चा दैनिक तोफ ग्रामीण भागाचा शहरी चेहरा असलेले प्रा पी एन पाटील Prof. PN Patil, the urban face of rural areas सामाजिक राजकीय आणि पत्रकारीतेत चांगलं काम करणाऱ्या लोंकांची प्रत्येकाची एक ओळख त्यांनी केलेल्या कामांतून  समाजात निर्माण झाली असते,प्रत्येकाला आपला छंद जोपासण्याची एक पद्धत असते, त्या दिशेने आपल्या कामाचा ठसा उमटवून तो आपला छंद जोपासत … Read more

विकासाची वाट बाय पास खान्देश

खान्देश लेख विशेष लेखक

खान्देश लेख विशेष लेखक बापू हटकर विकासाची वाट, बाय पास खान्देश! मी पूर्वी एक लेख लिहिला होता महाराष्ट्र विकास बाय पास खान्देश. म्हणजे धुळे नाशिक बस बाय पास मालेगाव. बस धुळ्या वरून सुटून नाशिकला जाईल पण वाटेतील मालेगाव टाळून पुढे जाईल. मालेगावात थांबणार नाही. यांचा अर्थ धुळ्या वरून नाशिक कडे सुटणाऱ्या बस मधून मालेगावसाठी जाणाऱ्या … Read more

स्वतंत्र भारताच्या आधुनिकीकरणचा शेवटचा राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड

Maharaj Sayajirao Gaikwad

आज महाराजांचा स्मृती दिवस आहे. गुराखी, आदर्श राजा, आदर्श स्वातंत्र सैनिक,आदर्श समाजसेवक, आदर्श पती, आदर्श पिता… महाराजांनी १३ भारतरत्न घडविले. बडोदा संस्थानातील राजा म्हणून त्यांचे काम उल्लेखनीय आहे. साहित्यक, कवी, समाजसेवक, दलित, आदिवासी, खेळ, सामाजिक कामे, उद्योगपती यांना मदत करुन मुळ प्रवाहात आणले,सक्तीचे शिक्षण, फिरती वाचनालय, जगातील सर्वात मोठी वाचनालय उभारली, दुष्काळात दौरा करून शेकय्रांना … Read more

आपल्या हक्काच्या पाण्यासाठी

आपल्या हक्काच्या पाण्यासाठी 4

जय जवान – जय किसान – जय विज्ञान..!सत्तेत असलेल्या व्यक्ती व त्यांच्या पक्षाची ध्येयधोरणेच देशातील व राज्यातील लोकांच्या विकास व अधोगतीला कारणीभूत ठरतात हाआजपर्यंतचा अनुभव. कदाचित मागिल सरकारला विकास जमला नाही म्हणून हे सरकार सत्तेवर आले. पण सत्ताधारी पक्षात पण काही शेती करणारे शेतकरी असतात. त्यांनी देखील वरीलपैकी कांदा, कापूस, सोयाबीन इत्यादी शेतमालाची शेतात लागवड … Read more

दुसरी काशी प्रकाशा

Hindu Temple

दुसरी काशी प्रकाशा दुसरी काशी प्रकाशा! पूर्वार्ध खांदेशात नंदुरबार जिल्हा ता शहादा इथे प्रकाशा नावाच गाव आहे. ते काशी एवढंच पवित्र तीर्थक्षेत्र आहे. ते भारतातील दुसरी काशी आहे. प्रकाशा म्हणजे प्रतीकाशी असा त्याचा अर्थ आहे. प्रतीकाशीचा अपभ्रश प्रकाशा आहे. या बाबत अशी अख्याइका आहे कीं, एकदा सहा महिन्याची रात्र पडली होती. तेंव्हा काशी म्हणजे वाराणशी … Read more

दुसरान लगीन मा ढुम ढुम वाजे नी कुकू ना करता कपाय खाजे

खान्देश हित संग्राम

दुसरान लगीन मा ढुम ढुम वाजे नी कुकू ना करता कपाय खाजे दुसरान लगीन मा ढुम ढुम वाजे नी कुकू ना करता कपाय खाजे ही अवस्था आहे खान्देशची आहे. खान्देशाच्या इतिहासात पहिल्यांदा खान्देशच्या वाट्याला ६ कॅबीनेट मंत्री मिळाले आहेत, आणि उत्तर महाराष्ट्र म्हटले तर ७ मंत्री आहेत. पण तरीही खान्देश उपेक्षित आहे. नाशिक आणि नगरचे … Read more

खान्देशातील रामायाण आणि रामनगरितील खान्देश

आयोध्या नगरीत रामलल्ला च्या प्रतिमेची प्राण प्रतिष्ठा

खान्देशातील रामायाण आणि रामनगरितील खान्देश खान्देशातील रामायाण आणि रामनगरितील खान्देश 22 तारखेला जगातील सर्वात मोठा उत्सव साजरा होतं आहे. आयोध्या नगरीत रामलल्ला च्या प्रतिमेची प्राण प्रतिष्ठा होतं आहे. सर्वं जग त्या क्षणाची आतुरतेनी वाट पहात आहे. खान्देशमध्ये रामायण आणि महाभारतातील अनेक स्थळ आहेत. तिथे अनेक घटना घडल्याचे पुरावे आहेत. इथे आज आपण फक्त रामायणातील घटना … Read more

उत्तर महाराष्ट्र जलपरिषद अभियान अंतर्गत दुष्काळमुक्त खान्देशसाठी नदी जोड प्रकल्प आराखडा तयार

उत्तर महाराष्ट्र <em>जलपरिषद अभियान अंतर्गत दुष्काळमुक्त खान्देशसाठी</em> <em>नदी जोड प्रकल्प आराखडा</em> <em>तयार</em> 9

उत्तर महाराष्ट्र जलपरिषद अभियान अंतर्गत दुष्काळमुक्त खान्देशसाठी नदी जोड प्रकल्प आराखडा तयार उत्तर महाराष्ट्र जलपरिषद अभियान अंतर्गत “दुष्काळमुक्त खान्देशसाठी (उत्तर महाराष्ट्रा साठी ) नदी जोड प्रकल्प आराखडा” तयार जल,जमीन व जंगल यांचं संवर्धन, संरक्षण व संक्रमण ही काळाची गरज…! जल है तो कल है…! जल ही जीवन है…! जल ही परीस है…! उत्तर महाराष्ट्र वैधानिक … Read more

३३ वर्षांची तपश्चर्या फळाला आली बालकवी स्मारकाला चालना मिळाली

beautiful nature drawing with pencil

३३ वर्षांची तपश्चर्या फळाला आली बालकवी स्मारकाला चालना मिळाली ३३ वर्षांची तपश्चर्या फळाला आलीबालकवी स्मारकाला चालना मिळाली मित्रांनो, धरणगाव हे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे जन्मगाव. धरणगावात त्यांचे स्मारक व्हावे म्हणून आम्ही साहित्य कला मंचच्या माध्यमातून ३३ वर्षांपासून प्रयत्नरत आहोत. अनेक अडचणी, अडथडे पार करत तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकरांनी स्मारक मंजूर केले. पायाभरणी केली. मात्र, … Read more

अहिराणी दिनदर्शिकेचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन

अहिराणी दिनदर्शिकेचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन 12

अहिराणी दिनदर्शिकेचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन अहिराणी दिनदर्शिकेचे जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू मा.श्री.व्ही एल .माहेश्वरी यांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन शिरपूर जागतिक अहिराणी संवर्धन परिषदेने अहिराणीच्या संरक्षण व संवर्धनाच्या भूमिकेतून मागील वर्षापासून अहिराणी दिनदर्शिका हा उपक्रम प्रारंभ केला आहे . या अहिराणी दिनदर्शिकेचे प्रकाशन किसान विद्या प्रसारक … Read more