कुठवर असंच फसत रहायचं?

Free religion ceremony essentials image

कुठवर असंच फसत रहायचं? मित्रांनो वर्षानुवर्ष आपण आणि आपल्यासारखे अनेक जण फसवले जातोय आणि आपल्याला याचा थांगपत्ताही लागू दिला जात नाही! आता शिकून सवरुन आपण मोठे झाल्यावर तरी याचा धांडोळा घेणार आहोत की नाही? हा खरा प्रश्न आहे! जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला काही ‘प्रस्थापित’ निदर्शनास येतात. तेव्हा हा प्रस्थापित आला कुठून? आणि त्याला प्रस्थापित बनविले … Read more

विजय अंती ख-याचाच झाला

ram lalla idol picture

विजय अंती ख-याचाच झाला कुठे राम आहे कुठे राम नाहीअसे तीर्थ दावा जिथे राम नाही कुणाची धरा ही नद्या ह्या कुणाच्या?म्हणा शरयुसिंधू इथे नाम नाही अयोध्या कुणी निर्मिली नाव सांगा?कसा जन्मला मग तिथे राम नाही? मुखी राम हिंदूच जपती सनातनजिभेवर दुजे का बरे नाम नाही? किती दीर्घ वनवास भोगून झाला?तरी लाभले का खरे धाम नाही? … Read more

दुसरी काशी प्रकाशा

Hindu Temple

दुसरी काशी प्रकाशा दुसरी काशी प्रकाशा! पूर्वार्ध खांदेशात नंदुरबार जिल्हा ता शहादा इथे प्रकाशा नावाच गाव आहे. ते काशी एवढंच पवित्र तीर्थक्षेत्र आहे. ते भारतातील दुसरी काशी आहे. प्रकाशा म्हणजे प्रतीकाशी असा त्याचा अर्थ आहे. प्रतीकाशीचा अपभ्रश प्रकाशा आहे. या बाबत अशी अख्याइका आहे कीं, एकदा सहा महिन्याची रात्र पडली होती. तेंव्हा काशी म्हणजे वाराणशी … Read more

अयोध्या

अयोध्या

अयोध्या ऊठा…! ऊठा…! उठले सारे हिमालयाची कडेकपारे.सातही सागरी ऊठल्या लाटादाही दिशांना फुटल्या वाटा. उठली राने उठले डोंगरउठली अवनी हलवून अंबर.वृक्ष वेली आणि उठले तारेचंद्र चांदण्या सुसाट वारे. चिडी मुंगी अन् पशुपक्षांची किलबिल झाली चोहीकडे.शुष्कालाही फुटले अंकुरपाझरू लागले पाषाणकडे. पापणीच्या क्षितिजा मधेहजारो सूर्य उगवून बुडले.रामनामच्या जपमाळेलाकित्येक राक्षस होते नडले. वाल्मिकीची वारुळातुन‘रामनाम’ धुन ऐकू आली.शतकोत्तर उषःकाल हीपूर्व … Read more

खान्देशी तावडी बोलीतील कवितासंग्रह

खान्देशी तावडी बोलीतील कवितासंग्रह

खान्देशी तावडी बोलीतील कवितासंग्रह ‘खोप्यामधी खोपा’ ही ‘बहिणाईची गाणी’ च्या निर्मितिप्रक्रिया खानदेशी – तावडी बोलीतील निवेदन असलेली कादंबरी माझ्याकडून सहज लिहिली गेली. अनेकांनी तिचे स्वागत व कौतुक केले. जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम.ए. (द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमातही ती समाविष्ट करण्यात आली. एके दिवशी मला फोन आला.” मी भालचंद्र नेमाडे बोलतोय. मला तुम्हाला भेटायचे आहे.” मी एकदम … Read more

दुसरान लगीन मा ढुम ढुम वाजे नी कुकू ना करता कपाय खाजे

खान्देश हित संग्राम

दुसरान लगीन मा ढुम ढुम वाजे नी कुकू ना करता कपाय खाजे दुसरान लगीन मा ढुम ढुम वाजे नी कुकू ना करता कपाय खाजे ही अवस्था आहे खान्देशची आहे. खान्देशाच्या इतिहासात पहिल्यांदा खान्देशच्या वाट्याला ६ कॅबीनेट मंत्री मिळाले आहेत, आणि उत्तर महाराष्ट्र म्हटले तर ७ मंत्री आहेत. पण तरीही खान्देश उपेक्षित आहे. नाशिक आणि नगरचे … Read more

सत्यशोधकाच्या द्वारी

सत्यशोधक

सत्यशोधकाच्या द्वारी नानाभाऊ माळी काल संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत पूण्यातील पिंपरी येथे विशाल सिनेमागृहात सत्यशोधक सिनेमा पाहिला!घरी यायला रात्री ११ वाजले होते!सिनेमा पाहून माझ्यातील गुलाम जागृत झाला होता!अंधारातून बाहेर पाडण्यासाठी धडपडतं होतो!लख्ख प्रकाशात येण्यासाठी धडपडत होतो!झोप येईना!मनातल्या गुलामाहाती कोणीतरी प्रकाश देत होता!कोण होते बरं तें विशालहृदयी महामानव?आज पहाटे ५-३० वाजता उठलो!गुलाम बंड करून … Read more

खान्देशातील रामायाण आणि रामनगरितील खान्देश

आयोध्या नगरीत रामलल्ला च्या प्रतिमेची प्राण प्रतिष्ठा

खान्देशातील रामायाण आणि रामनगरितील खान्देश खान्देशातील रामायाण आणि रामनगरितील खान्देश 22 तारखेला जगातील सर्वात मोठा उत्सव साजरा होतं आहे. आयोध्या नगरीत रामलल्ला च्या प्रतिमेची प्राण प्रतिष्ठा होतं आहे. सर्वं जग त्या क्षणाची आतुरतेनी वाट पहात आहे. खान्देशमध्ये रामायण आणि महाभारतातील अनेक स्थळ आहेत. तिथे अनेक घटना घडल्याचे पुरावे आहेत. इथे आज आपण फक्त रामायणातील घटना … Read more

पोट फाटे नी मया सुटे कीं माता नच तु वैरीणी

पोट फाटे नी मया सुटे कीं माता नच तु वैरीणी

पोट फाटे नी मया सुटे कीं माता नच तु वैरीणी पोट फाटे नी मया सुटे! कीं माता नच तु वैरीणी अहिराणी भाषेत एक म्हण आहे. पोट फाटे नी मया सुटे! याचा अर्थ असा आहे कीं, एखादी स्त्री कितीही निष्ठुर असू द्या, क्रूर, कठोर असू द्या. पण ती जेंव्हा आई होते, तिच्या पोटातून पोट फाडून जो … Read more

दमदार गुलाबी थंडीचं आगमन अन् उबदार शेकोटी गझल संमेलन

दमदार गुलाबी थंडीचं आगमन अन् उबदार शेकोटी गझल संमेलन

दमदार गुलाबी थंडीचं आगमन अन् उबदार शेकोटी गझल संमेलन मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अन् गोदामाईच्या कुशीत अध्यात्मिक व ऐतिहासिक वैभव घेऊन जन्मलेली अन् सांस्कृतिक वारसा रुजून विस्तारलेली नाशिक नगरी म्हणजे मूर्तीमंत इतिहासाच्या,स्वातंत्र्याच्या अध्यात्माच्या अन् साहित्याच्या सुवर्णमयी पाऊलखुणा आपल्या काळजात जपणारी संस्कारवर्धिनीच होय. नाशिक नगरी म्हणजे साक्षात … Read more