अहिराणी भाषेला अभिजात दर्जा द्या

अहिराणी भाषेला अभिजात दर्जा द्या 1

अहिराणी भाषेला अभिजात दर्जा द्या खान्देशच्या ‘जनाधुनं’ मित्रमंडळाने व्यक्त केली अपेक्षा छत्रपती संभाजीनगर, ता. २१ : ‘खान्देशातील भाषा म्हणून परिचित असलेली अहिराणी भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या दोन कोटी आहे. या भाषेचे संवर्धन व्हावे आणि ही खान्देशी संस्कृती टिकून राहावी, यासाठी अहिराणी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि सांस्कृतिक भवन शासनाने द्यावे’, अशी एकमुखी मागणी खान्देशी नागरिकांनी … Read more

कथा पुण्यातील एका चौकाची

आप्पा बळवंत चौक

कथा पुण्यातील एका चौकाची शिवछत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याचे रुपांतर मराठ्यांनी साम्राज्यात केले. मराठ्यांच्या पराक्रमाचा दबदबा पुर्‍या हिंदोस्तानात गाजत होता. अशाच वेळी अहमदशाहा अब्दाली दिल्लीवर चालून आला. दिल्ली हादरली होती. मग मात्र दिल्ली रक्षणाची जबाबदारी घेतलेल्या मराठ्यांनी आव्हान स्विकारुन दिल्ली गाठली. नेतृत्व करीत होते सदाशिवराव भाऊ पेशवे. भाऊंच्या हाताखाली होळकर, शिंदे, पटवर्धन, मेहेंदळे असे कसलेले आणि पराक्रमी … Read more

कर्माचे फळ भास्कर वाघ कसा धर्मभास्कर झाला

Trending Images

कर्माचे फळ भास्कर वाघ कसा धर्मभास्कर झाला दैनिक पोलीस शोध संपादकीय कर्माचे फळ !गीतेत भगवान श्रीकृष्ण यांनी स्वतः सांगितले आहे की, आपल्या कर्मानेच माणूस सिद्धी प्राप्त करू शकतो, आणि सुख-दुःख, लाभ-हानी, यश-अपयश यासाठी सुद्धा माणसाचे कर्मच कारणीभूत असते. अर्थात भारतीय दर्शनशास्त्र आणि धर्मशास्त्रात सुद्धा मानव आपल्या विवेक बुद्धीनुसार केलेल्या कर्माचे फळे सुख-दुःखाचे कारण बनते. काही … Read more

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फै प्रकाशित होणा-या अहिरानी दिनदर्शीका २०२४ चे प्रकाशन छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फै प्रकाशित होणा-या अहिरानी दिनदर्शीका २०२४ चे प्रकाशन छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न 5

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फै प्रकाशित होणा-या अहिरानी दिनदर्शीका २०२४ चे प्रकाशन छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न १७ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजी नगर येथे अहिराणी दिनदर्शिकेचे विमोचन (प्रकाशन) करण्यात आले.जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फे दरवर्षी अहिराणी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते.अहिराणी भाषा व संस्कृती सनवर्धना करीता हा एक स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन … Read more

रात्र वैऱ्याची आहे खान्देशी माणसा जागा हो

रात्र वैऱ्याची आहे खान्देशी माणसा जागा हो 7

रात्र वैऱ्याची आहे खान्देशी माणसा जागा हो खान्देश ही श्रीकृष्णाची भूमी आहे निसर्गाने या भूमिला भरभरून दिलं आहे. म्हणून राम कृष्णा सारख्या देवानाही या भूमीचा मोह झाला. प्रभुरामचंद्र वनवासात जाताना हिमालयात नाही गेले. जिथे नेपाळ मध्ये त्याची सासूरवाडी जनकपुरी असतानाही त्याने हिमालया कडे न जाता सातपुडा, सातमाळ्यातील दंडकारण्य पसंत केले. गंगा यमुनेचा परिसर सोडून तापी, … Read more

कविता वेदनेचा काटा

कविता वेदनेचा काटा 9

कविता वेदनेचा काटा नानाभाऊ माळी रस्तोरस्तो उभा राहुनीचाफलत असतो कवीजशी मिळेल तशी तिलारोज मढवीत असतो नवी! गाण्यासही गोड असूनत्यात अर्थ नसतो कधीजुळवा जुळवी करुनहीप्राण ओतीत नसतो मधी! कविता असते धारधारजसा बाभळीचा काटाटोचतो टचकण पायालवेदना डोळ्याच्या लाटा! कविता जन्म घेऊन शिल्प होते!कोरून कोरून वेदनेतून,प्रसूतीतून, अनंत घाव सहन करून साकार होते!कविता सुख,दुःख यातनेतून जन्म घेत असते!कवितेला सजवतांना … Read more

राज्यस्तरीय माणूसकी भुषण गौरव पुरस्कार २०२३ कवी साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर नाशिक यांना जाहीर

राजकारण

राज्यस्तरीय माणूसकी भुषण गौरव पुरस्कार २०२३ कवी साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर नाशिक यांना जाहीर बहुचर्चित वृत्तसंस्था पिंपळनेर बहुनामांकित माणूसकी मल्टीपर्पज फाउडेशन मलकापूर महाराष्ट्र रजिस्टर एफ ००१७९१६ बहुउद्देशीय सामाजिक विधायक आरोग्य निगडीत राहून गेल्या पाच वर्षा अखिल महाराष्ट्र राज्यातून सेवाभाव ठेऊन कार्य करणाऱ्या नामांकित अशा संस्थेने यंदाच्या वर्षी प्रथमतःहा सर्वच क्षेत्रातील गुणीजनातून निवडक मान्यवरांना विविध पुरस्कार जाहीर … Read more

बापासारखा मित्र दुसरा कोणी नसतो

बापासारखा मित्र दुसरा कोणी नसतो संजय धनगव्हाळ बापाचं पायतानमुलाच्या पायात जातं तेव्हाबाप त्याच्या खांद्यावर हात ठेऊनपावलं पुढे टाकतोम्हातारपणी काठी होण्याचाआधार त्याला वाटतोम्हातारपणाची काठी कधी निसटून जाते काहीच कळत नाहीआतल्याआत जळणारा बाप मात्रकोणालाच दिसत नाही मुलासाठी बाप मित्रासारखा असतोत्यांच्यासारखा मित्र दुसरा कोणी नसतोपण चार मित्रांचे हात मुलांच्या गळ्यात पडतात तेंव्हाबापाचा हात सुटत रहातोहळुहळु बाप मागे पडतो … Read more

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशी बोलीभाषा आणी साहित्यकांचा अधिकाधिक समावेश व्हावा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशी बोलीभाषा आणी साहित्यकांचा अधिकाधिक समावेश व्हावा 12

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशी बोलीभाषा आणी साहित्यकांचा अधिकाधिक समावेश व्हावा खान्देश साहित्य संघातर्फे पत्र ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे येत्या फेब्रुवारी २०२४ मध्ये होणार आहे. या संमेलनात खान्देशातील आहिराणी व इतर बोलीभाषांचा आणि खान्देशातील साहित्यिकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा, यासाठी आयोजकांना लेखी स्वरूपात पत्र देण्यात आले. साहित्य संमेलनाचे आयोजक … Read more

अनुभवांचे गाठोडे मोबाईलवेड सोडा

अनुभवांचे गाठोडे मोबाईलवेड सोडा कधीकाळी केवळ दूरभाषयंत्रणेच्या माध्यमाचा वापर करुन फोनवर बोलणारे आपण सारे भारतीय आता भ्रमणध्वनिद्वारे एकमेकांशी दृकश्राव्यच नव्हे तर फेसबुक, व्हाट्सअप, ट्युटर, ईन्स्टाग्राम, युट्युब अशा अनेकानेक तांत्रिक सोईंच्या माध्यमांचा सहज व सुलभपणे वापर करुन केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांशी संपर्क साधून विचरांसोबतच गैरविचारांचे आदान-प्रदान करू शकतो. हे जरी खरे असले तरीदेखील … Read more