भगवान श्रीरामांचा मृत्यु

भगवान श्रीरामांचा मृत्यु 1

भगवान श्रीरामांचा मृत्यु आपल्यापैकी बर्‍याच जणांना प्रभू श्रीरामांच्या मृत्युची किंवा श्रीविष्णूंच्या या रामावताराच्या समाप्तीबद्दल माहित नसेल….जरूर वाचा…. प्रभू रामचंद्रांनी अयोध्येवर अनेक वर्षे रामराज्य केले. प्रभूंना आपले अवतार कार्य संपवण्याची आठवणच राहिली नाही. सर्व देवचिंतातुर झाले. भगवान विष्णूनां वैकुंठात परत आणणे आवश्यक होते. सर्व देव यमराजाकडे गेले. त्यांच्यावर ही कामगिरी सोपावली. परंतु यमाने हे कार्य करण्यास … Read more