महाराष्ट्र बनले शेतकरी आत्महत्येचे हब बेरोजगार तरूणांच्या आत्महत्या चिंतनिय
महाराष्ट्र बनले शेतकरी आत्महत्येचे हब बेरोजगार तरूणांच्या आत्महत्या चिंतनिय मराठवाड्यात मागील अकरा महिन्यात एक हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तर बेरोजगारीमुळे राज्यात प्रतिदिन दोन आत्महत्या होत असल्याचा अहवाल दस्तुर खुद्द एनसीआरबी या केंद्र सरकारच्या नियंत्रणात काम करणार्या संस्थेने दिला आहे. महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येचे हब झाले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वाडवेट्टीवार यांनी विधान … Read more